Photo Credit; instagram

रात्री अपरात्री चुकूनही भेटू नका अशा लोकांना, नाहीतर...

Photo Credit; instagram

विष्णु पुराणानुसार रात्रीच्या वेळी चुकूनही काही विशिष्ट प्रकारच्या लोकांना भेटू नये.

Photo Credit; instagram

विष्णु पुराणानुसार रात्रीच्या वेळी अशा लोकांना भेटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कधीही त्रास होऊ शकतो.

Photo Credit; instagram

जो व्यक्ति चारित्र्यहीन असतो तो अधार्मिक असतो, तो सर्व चुकीची कामे रात्रीच करतो.

Photo Credit; instagram

याच कारणामुळे विष्णु पुराणात सांगितले आहे की अशा लोकांना रात्री कधीही भेटू नये. तसेच त्यांच्या जवळ जाऊ नये. 

Photo Credit; instagram

रात्रीच्या वेळी जर चांगल्या चारित्र्याची व्यक्तीही त्यांच्या जवळ गेली तर ते विनाकारण संकटात अडकू शकतात.

Photo Credit; instagram

जर अशी व्यक्ती तुम्हाला रात्री कुठेतरी भेटायला बोलावत असेल तर त्यांच्यापासून नेहमी अंतर ठेवा.

Photo Credit; instagram

विष्णु पुराणात असेही लिहिले आहे की, व्यक्तीने रात्री स्मशानभूमीजवळून जाऊ नये. 

Photo Credit; instagram

यासोबतच रात्रीच्या वेळी विनाकारण चौकात जाऊ नये. तसंच विहिरी आणि पिंपळाच्या झाडांपासूनही अंतर राखले पाहिजे.

पुढील वेब स्टोरी

समाजात मोठं नाव कमावतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!

इथे क्लिक करा