IAS सोडून UPSC कोचिंग घेणारे विकास दिव्यकीर्ती यांनी लग्नाविषयी काही विशेष टिप्स दिल्या आहेत.
Photo Credit; instagram
ते म्हणतात, 'ब्रेकअपनंतर होणारा बदल माणसासाठी खूप महत्त्वाचा असतो. म्हणूनच लग्नाआधी एक-दोन ब्रेकअप होणे जास्त चांगलं आहे.'
Photo Credit; instagram
'ब्रेकअप ही मॅच्योरीटीची स्टेप वाटते. बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडसोबतचे नाते तुटल्याने व्यक्ती भावनिकदृष्ट्या मजबूत बनते असा त्यांचा विचार आहे.'
Photo Credit; instagram
'लग्न नेहमी पसुजाण व्यक्तींमध्येच व्हायला हवे. अशा वेळी, जेव्हा तुम्ही एखाद्याशी आयुष्यभराचे बंधन बांधण्याआधीच ब्रेकअपच्या वेदनातून जात असाल, तेव्हा लग्न दीर्घकाळ टिकण्यासाठी हवी असलेली समज तुमच्याकडे असते.'
Photo Credit; instagram
'तुम्हाला माहीत आहे की तुम्ही जे काही करता ते तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते कमकुवत करू शकते.'
Photo Credit; instagram
'पण, ब्रेकअप जाणूनबुजून केले पाहिजे असे नाही.'
सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय! कशी बनवायची आल्याची कँडी?