Photo Credit; instagram
Arrow
15 August : ध्वजारोहण करणार आहात? मग योग्य वेळ आणि पद्धत जाणून घ्या
Photo Credit; instagram
Arrow
आज आपण सारे भारतीय ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत.
Photo Credit; instagram
Arrow
दरवर्षी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवला जातो.
Photo Credit; instagram
Arrow
याशिवाय शाळा, महाविद्यालये आणि इतर कार्यक्रमांमध्येही ध्वजारोहण केले जाते.
Photo Credit; instagram
Arrow
पण झेंडा फडकवण्याची योग्य वेळ आणि मार्ग कोणता हे तुम्हाला माहिती आहे का?
Photo Credit; instagram
Arrow
भारताचा ध्वज सूर्योदयानंतरच फडकवला जातो. सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर ध्वजारोहण करण्यास मनाई आहे.
Photo Credit; instagram
Arrow
भारताचा ध्वज वेगाने फडकवला जातो पण तो हळू हळू खाली उतरवला जातो. त्यातून राष्ट्रध्वजाचा आदर दिसून येतो.
Photo Credit; instagram
Arrow
तिरंगा फडकवताना बिगुल वाजवला जातो आणि तो कधीही जमिनीवर ठेवला जात नाही.
Photo Credit; instagram
Arrow
तिरंगा फडकवताना नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, तो स्वच्छ असावा, कोणत्याही प्रकारे खराब नसावा.
'अश्लील मुलगी...', रिव्हिलींग कपड्यांमुळे अभिनेत्रीला बेक्कार टोमणे!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...