Arrow

ब्रेकअप झालं? जया किशोरीच्या खास टिप्स बदलून टाकेल आयुष्य

Arrow

तुम्हाला जर जग जिंकायचे असेल तर तुमच्यामध्ये हिंमत ठेवा, आयुष्यात कधी एकदा कुणी हरलं म्हणजे भिकारी होत नाही आणि एकदाच जिंकून कधी कोण सिकंदर होत नाही.

Arrow

ज्या माणसांच्या आयुष्यात जर प्रेमात आलेल्या अपयशामुळे त्यांच्या  आयुष्यात नैराश्य आले असेल त्यांच्या आयुष्यात जया किशोरींनी सांगितलेल्या काही गोष्टींचा मनावर प्रचंड परिणाम होता. 

Arrow

जी माणसं मनानं पराभूत झालेली असतात, अशा लोकांसाठी जया किशोरी यांचे शब्द म्हणजे त्यांच्यासाठी संजीवनी ठरत असतात. 

Arrow

जया किशोरींनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही गांभीर्याने मनावर घेतल्या तर काही माणसं कधीच डिप्रेशनमध्यही जाणार नाहीत. आयुष्यातील नव्या विजयासाठी ती नवा रस्ता शोधून काढतील

Arrow

जया किशोरी यांनी अनेक ऋषीमुनींचे विचार सोपे करुन सांगितले आहेत, त्यामुळेच तुम्ही वेळेचा आदर केला तर काळही तुमचाही आदर करतो अशा सोप्या शब्दात त्यांनी वेगळं तत्वज्ञान सोपं करुन सांगितलं आहे.

Arrow

सध्याच्या काळात आयुष्यातील वेळेची किंमत समजणे खूप गरजेचे आहे. तो वेळच तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रगतीपथाकडे घेऊन जाणारा असतो. 

Arrow

जया किशोरी म्हणतात की, तुमची श्रद्धा असेल तर तुम्हाला पर्वतही हलवता येतो असंही त्यांना सांगतात. 

Sunny Leone फिटनेस सीक्रेट, रोज करते ‘हे’ काम!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा