Photo Credit; instagram
Arrow
Chandrayaan-3 Land : भारताने जेव्हा चंद्रावर ठेवलं पाऊल... 'तो' क्षण!
Photo Credit; instagram
Arrow
भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेनं संपूर्ण जगात इतिहास रचला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारतीयांसाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे.
Photo Credit; instagram
Arrow
इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
14 जुलै रोजी पृथ्वीवरुन चंद्राच्या दिशेने निघालेल्या चांद्रयान-3 चा चंद्रापर्यंतचा प्रवास यशस्वी झाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चांद्रयान-3 चं प्रमुख उद्दीष्ट तेथील पाण्याचे साठे शोधणे आहे. येथील विविध नमुने गोळा करुन त्यावर इस्रोकडून संशोधन करण्यात येणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांच्या नजरा सॉफ्ट लँडिंगकडे खिळल्या होत्या. हे लॅंडिंग यशस्वी झाल्याने भारत हा पराक्रम करणारा चौथा देश ठरला.
Chandrayaan-3 : कोण आहेत 'ते' 12 लोक ज्यांच्या पावलांचे ठसे आहेत चंद्रावर?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे
Vastu TIps : झोपताना उशीजवळ ठेवा 'ही' वस्तू, सगळेच ताण मिटतील
Health : 'हे' पदार्थ खा, व्हिटॅमिन D च्या गोळ्या होतील बंद...
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...