Photo Credit; instagram

Arrow

Chandrayaan-3 Land : भारताने जेव्हा चंद्रावर ठेवलं पाऊल... 'तो' क्षण!

Photo Credit; instagram

Arrow

भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेनं संपूर्ण जगात इतिहास रचला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारतीयांसाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

14 जुलै रोजी पृथ्वीवरुन चंद्राच्या दिशेने निघालेल्या चांद्रयान-3 चा चंद्रापर्यंतचा प्रवास यशस्वी झाला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

चांद्रयान-3 चं प्रमुख उद्दीष्ट तेथील पाण्याचे साठे शोधणे आहे. येथील विविध नमुने गोळा करुन त्यावर इस्रोकडून संशोधन करण्यात येणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांच्या नजरा सॉफ्ट लँडिंगकडे खिळल्या होत्या. हे लॅंडिंग यशस्वी झाल्याने भारत हा पराक्रम करणारा चौथा देश ठरला.

Chandrayaan-3 : कोण आहेत 'ते' 12 लोक ज्यांच्या पावलांचे ठसे आहेत चंद्रावर?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा