Photo Credit; instagram

Arrow

तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही? 

Photo Credit; instagram

Arrow

चाणक्य नीतीमध्ये अशा धनाचा उल्लेख केला आहे, जो जास्त काळ कोणाकडेही टिकू शकत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, असं दन ज्याच्याकडे आहे तो कधीच खुश राहत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

आचार्य चाणाक्य म्हणतात की, माणसाने कधीही चुकीच्या पद्धतीने पैसा कमवू नये.

Photo Credit; instagram

Arrow

चाणक्य यांच्यानुसार, चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा माणसाकडे फार काळ टिकत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

या प्रकारचा पैसा माणसाला शारीरिक आणि मानसिक समस्या देते.

Photo Credit; instagram

Arrow

ज्यांच्याजवळ असं धन असतं, त्यांचं जीवन अशांत राहतं आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्यांवरही संकट ओढवू शकतं.

Photo Credit; instagram

Arrow

असं धन एका काळापर्यंतच माणसाकडे टिकतं. त्यानंतर ते विनाशाचं कारण बनतं.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळेच कोणाला कष्ट आणि क्लेश पोहोचवून पैसा कमवणं चुकीचं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशाप्रकारचं धन सज्जन पुरूषांनाही पापाकडे घेऊन जातं, आणि हळूहळू त्याचा विनाश होतो.

सुंदर ते कोकण! 'हे' 10  नयनरम्य समुद्रकिनारे कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा